राजभवनवर निघालेला मोर्चा अडवला; शेतकरी आक्रमक
मुंबई- अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न...
मुंबई- अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न...
नवी दिल्ली : सरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या...
जळगाव - आपल्या ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य देणार्या नवजीवन सुपरशॉपतर्फे सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतात. दि. 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त खास...
येत्या आठवड्याभरात बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना 10 रुपयात जेवण देणारी स्व.रामराव जिभाऊ अन्नपूर्णा योजना” व माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या...
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय अॅक्ट) कक्षेत आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज, बुधवारी हा ऐतिहासिक...
मुंबई-भाजपविरुद्ध एकहाती किल्ला लढवणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना आज यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून डिस्चार्जआधी माध्यमांशी तितक्याच...
मुंबई: राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई,ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक...
मुंबई: राज्यात बिगर भाजपा सरकार बनविण्याचा प्रयत्न सुरू झालेला असतानाच या प्रयत्नांना भाजपकडून खो घातल्या जात आहे. राज्यात शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी...
जळगाव - विधानसभेनंतर महापालिकेतील धाेरणात्मक निर्णय घेण्यासाठी लगबग सुरू झाली अाहे. स्थायी समितीच्या सभापतिपदी निवड झाल्यानंतर अॅड. शुचिता हाडा यांच्या...
मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना राज्यात राजकीय घडोमोडी घडत असून सरकार स्थापनेचे जोरदार प्रयत्न होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us