नेत्यांची मनं जुळली; आता प्रतीक्षा सत्ता स्थापनेची
मुंबई: भाजप-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे...
मुंबई: भाजप-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे...
मुंबई: काँग्रेसशी योग्य दिशेनं चर्चा सुरू झाली आहे. चर्चेअंती जो काही निर्णय होईल, तो योग्य वेळी सर्वांना कळेल, अशी सूचक...
नवी दिल्ली: कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसनं सरकारमध्ये सहभागी व्हावे या मतावर पक्षाचे महाराष्ट्रातील बहुतांश नेते ठाम आहेत. जर पक्ष सरकारमध्ये सहभागी होण्यात...
मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी, युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी...
नवी दिल्ली: महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या...
मुंबई -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर शिवसेनेने लगेचच आपणास सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ...
नवी दिल्लीः आयकर विभागाने सुविधेसाठी पॅन नंबर ऐवजी १२ आकडी आधार नंबर देण्याची मुभा करदात्यांना दिलीय. पण असं करताना तुम्हाला...
मुंबई: शिवेसेनेला दिलेली सत्तास्थापन करण्याच्या दाव्याची मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले असताना राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा...
मुंबईः सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले मतभेद उघड झालेत. काँग्रेससोबत आज कुठलीही बैठक नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
मुंबई: राज्याचे राज्यपाल कोश्यारी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज रात्री ८.३० ची वेळ दिली असताना राज्यपालांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे राष्ट्रपती राजवटीसाठी...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us