najarkaid

najarkaid

निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी

निवडणुकीच्या प्रशिक्षणास कर्मचार्‍यांची दांडी

नंदुरबार – नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 10 गट व 20 गणांच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले होते. कर्मचार्‍यांचे आज पहिल्या टप्यातील प्रशिक्षण...

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

जवान चंदू चव्हाण पुन्हा सैन्यदलात दाखल

धुळे  – चुकून पाकिस्तानची सिमारेषा ओलांडून गेलेला जवान चंदु चव्हाण यांना सैन्यदलाच्या सेनेतून कमी केले होते. त्यानंतर चव्हाण यांनी आंदोलनाचा पावित्रा...

नरेंद्र मोदी देवासारखेच: शिवराजसिंह चौहान

नरेंद्र मोदी देवासारखेच: शिवराजसिंह चौहान

जयपूर - नरेंद्र मोदी यांच्या समर्थकांनी आजवर त्यांना देवाच्या अनेक अवतारात पाहिलं आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान यांनीही आता त्यांच्या सुरात...

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

कोल्हापूर- शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात...

ठाकरे सरकारनं चुना लावण्याचा कारखाना सुरू केला: निलेश राणे

ठाकरे सरकारनं चुना लावण्याचा कारखाना सुरू केला: निलेश राणे

मुंबई -  राज्यसरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार  निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई...

रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

रोकड टंचाईने अर्थव्यवस्था बिकट; हिरानंदानींची नाराजी

नवी दिल्ली - रोकड टंचाई आणि मागणी कमी झाल्याने अर्थव्यवस्ठेची अवस्था बिकट झाल्याचे मत 'असोचेम'चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक...

झारखंडमध्ये ‘या’ चुका भाजपला भारी पडल्या!

झारखंडमध्ये ‘या’ चुका भाजपला भारी पडल्या!

नवी दिल्ली-  झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सत्ताधारी भाजपला या निकालांनी मोठा झटका दिला आहे. झारखंड...

राज्यमंत्रिमंडळाचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार?

राज्यमंत्रिमंडळाचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार?

मुंबई -  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या पहिला विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ...

मंदीवरून लक्ष हटावे म्हणून नागरिकत्व कायद्याचा वापर, देशातील धार्मिक ऐक्य, सौहार्दाला धोका : पवार

मंदीवरून लक्ष हटावे म्हणून नागरिकत्व कायद्याचा वापर, देशातील धार्मिक ऐक्य, सौहार्दाला धोका : पवार

पुणे - आर्थिक मंदी व अर्थव्यवस्थेच्या कुंठितावस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच नागरिकत्व कायद्याचा वापर होत आहे. या कायद्यामुळे देशातील धार्मिक ऐक्य...

मोदी, शहा भारतात दुही माजवताहेत: राहुल गांधी

मोदी, शहा भारतात दुही माजवताहेत: राहुल गांधी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि...

Page 899 of 1077 1 898 899 900 1,077

ताज्या बातम्या