माहितीपटातून कर्जमाफीची माहिती देणार, राज्यात ५० ठिकाणी शिवभोजनची सुरुवात, प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय
नागपूर - राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांना कोठेही वणवण फिरावे लागणार...
















