पंखा दुरुस्तीचे कारण सांगून शेतकर्याची आत्महत्या
सावखेडा, ता.रावेर - येथील तरुण शेतकर्याने सोमवारी सव्वा 11 वाजेदरम्यान नारळी दोरी छताला बांधून जीवनयात्रा संपवली. परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे...
सावखेडा, ता.रावेर - येथील तरुण शेतकर्याने सोमवारी सव्वा 11 वाजेदरम्यान नारळी दोरी छताला बांधून जीवनयात्रा संपवली. परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे...
अहमदनगर - जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील लहान-मोठ्या पतसंस्थांसह, दूध संघ यासह अन्य 1 हजार 684 सहकारी संस्थांच्या निवडणुका जानेवारी ते डिसेंबर...
अहमदनगर – मुळा धरणातून थेट भिंगारला पिण्याचे पाणी देण्याबाबत केंद्र शासन आणि संबंधित कॅन्टोंमेंट बोर्डकरुन सातत्याने चलढकल केली जात आहे. मात्र...
नाशिक - राज्यात सत्तासंघर्षाचा तिढा अद्याप सुटला नसून त्याचा परिणाम मागील भाजप सरकारच्या योजनांवर पहायला मिळत आहे. मागील भाजप सरकारची...
विद्यार्थ्यांना संविधान बाबत माहिती असणे गरजेचे- सौ कल्पना वसाने जळगांव - येथील सरस्वती विद्या मंदिर येथे आज २६ नोव्हेंबर सविंधान...
मुंबई - देवेंद्र फडणवीस हे गेल्या ४७ वर्षात पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे महाराष्ट्राच्या इतिहासातील फक्त दुसरे मुख्यमंत्री ठरले. पण आता...
जळगांव - महावितरणच्या जळगांव परिमंडळात मंगळवार दि. 26 नोव्हेंबर, 2019 रोजी संविधान दिवसा निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. याप्रसंगी अधिक्षकअभियंता (पायाभुत आराखडा)...
मुंबई - राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी राजभवनात जाऊन पद आणि गोपनीयतेची शपथ...
मुंबई - राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केला....
मुंबई- शरद पवार ही व्यक्ती राजकारणात काय करू शकते, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा महाराष्ट्र व देशाला आला. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात लढवय्या...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us