कोल्हापूरसह सांगलीतील आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले !
पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न आतापर्यंत अडीच लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले स्थानिक प्रशासनासह एनडीआरएफ, नौदल, सैन्यदल व हवाईदलाची पथके कार्यरत...
















