जळगाव, (प्रतिनिधी) – प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना रक्कम पोस्टामार्फत घरपोच मिळणार आहे.त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे पालन करावे असे अवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.