खिर्डी ता. रावेर – मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध ठिकाणी तसे विटवा,निंबोल,ऐनपुर,कोळदा,रेंभोटे,खिर्डी बुद्रुक,निंभोरा,उडळी,तासखेडा,रणगाव,गहूखेडा,रायपूर,सुतगाव, थोरगव्हान,गाते या गावांमध्ये शेती पाणंद रस्त्याचे उदघाटन करण्यात आले.पाणी,वीज,रस्ते हे शेतकऱ्यांचा हक्क व मूलभूत अधिकार आहे.शेतकरी हे पूर्ण देशाचे अन्नदाता आहेत.त्यांचे मूलभूत अधिकार हे त्यांना दिलेच पाहिजे तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात १००% शेती रस्ते हे डांबरीकरण करण्याचे आश्वासन या वेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच शेतकऱ्यांना आश्वासन ही दिले.या प्रसंगी भागवत सिताराम पाटील,युवराज महाजन,भास्कर रामू पाटील,जयंत सिताराम पाटील,भास्कर विठ्ठल पाटील,सुरेश पाटील, निळू पाटील,दिनेश(छोटू)पाटील,भागवत कोळी,तुळशीराम पाटील,चिंतामण कोळी,मोहन कोळी,सुनील महाजन, अमोल पाटील,युवराज पातळ,साबीर बेग,जाकीर पिंजारी,सुभाष महाजन,बाजीराव पाटील,रमेश पाटील,सोपान पाटील,भागवत महाजन,योगेश पाटील, साहेबराव पाटील,कांतीलाल गाढे,पंकज वाघ,राहुल गाढे,ईश्वर गाढे,मनू कोचुर,गोपाळ महाजन,योगेश पुंजाजी, राहुल कैलास,योगेश चौधरी,एकनाथ महाजन,दिलीप गाढे,सोहम सपकाळे,विनोद महाजन,वासुदेव महाजन,आदी सह शिवसैनिक उपस्थित होते.