Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण – उमेश नेमाडे

najarkaid by najarkaid
July 10, 2019
in जळगाव
0
दुसऱ्या सांगे…… ब्रम्ह ज्ञान ….स्वतः मात्र कोरडे पाषाण  – उमेश नेमाडे
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ – सत्ताधाऱ्यांची मागील काळात आम्ही अनेक योजना आखल्या आणल्या त्यातीलच अमृत योजना , आम्ही योजनाबद्धआराखडा तयार करून शासनाला त्याचा प्रस्ताव पाठविला तो नुसता मंजूर झाला नाही तर महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा मंत्रालयाच्या सचिवांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपालिकांना भुसावळ नगरपालिकेच्या प्रस्तावा सारखा प्रस्ताव पाठवावा असे पत्र काढले.
अमृत योजना मंजूर झाली आणि नगर पालिका निवडणूक लागली आताचे सत्ताधारी तेव्हाचे विरोधी पक्षाच्या भूमिकेतून जिल्ह्यातील तसेच स्थानिक आमदार खासदाराच्या पाठबळाने आम्ही कोणतेही काम आखणी केली की थांबविण्याचे काम करीत होते कारण त्यांना सत्ता मिळवायची होती. निवडणुका झाल्या सत्ता मिळाली आणि मग जी योजना आम्ही तयार केली ती जर लागू केली तर मागील बॉडीला त्याचे श्रेय मिळेल या क्लिष्ट मनोवृत्ती ने ग्रासलेल्या आजच्या सत्ताधारी मंडळीने अमृत योजनेत फेरबदल करणे सुरू केले तापी नदीच्या पुलावर जाऊन एक बोट तिकडे दाखवत फोटो काढून मीडियात प्रिंटला देऊन आम्ही काही वेगळे करतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रकार केला नागरिकांना त्या फोटो ची भुरळ पडली खरी ! झाला नव्याने प्रस्ताव तयार पूर्वीच्या प्रस्तावात नमूद हतनूर धरणा तून डारेक्ट पाइप लाइन द्वारे पाणी आणून शुध्दीकरण केंद्रात आणणे आणि ते अमृत वाहिण्यांद्वारे भुसावळ करांना देणे असे होते. कारण  कितीही दुष्काळ पडला तरी हतनूर मधील भुसावळ साठीच राखीव पाणी आपल्याला नियोजनपूर्वक देता येईल. भूमिपूजनाच्या दिवशी म्हणजे 29 डिसेंबर2017 यादिवशी एक उच्चपदस्थ पदाधिकारी आपल्या भाषणात बोलले की ,ही योजना आधीच्या लोकांनी हतनूर मधून पाइप लाइन द्वारे पाणी आणणे अशी होती ,पण मी इंजिनिअर नगराध्यक्ष एम टेक शिकलो आहे त्यामुळे आम्ही पाहणी केली आणि ठरविले की नदीवर बंधारा बांधून त्यात पाणी अडवायचे झाले भूमिपूजन पण एवढे शिकलेले पदाधिकारी यांना केंद्र सरकारच्या नियमांची माहिती नसावी का ? ज्या वेळेस ते बोलले त्याच वेळेस मी बोललो होतो की हे होऊच शकत नाही कारण मला केंद्र सरकारच्या अधिसूचना (GR) बाबत अभ्यासपर्वक माहिती होती की ज्या नदी,  कालवा वा धरण यावरून दळण वळण होत असेल त्याच्या दोन्ही बाजूला 500 मीटर परिसरात बंधारा बांधता येत नाही. झाले तेच यांनी सुचविलेला बंधारा शासनाने नामंजूर केला.
योजना लांबली पर्यायी जागा शोधण्यात 18 महिने गेले. काम पूर्ण करण्याची मुदत आहे 30 महिने
त्यातही उलटे काम सुरू आहे जी पाइप लाइन टाकायची आहे ते काम प्रस्तावात शेवटचे आहे यांनी ते काम अर्थ कारणातून आणि डींग्या मारण्यासाठी पहिले सुरू केले सर्व गाव खोदून ठेवले आणि आज पावसाळ्यात नागरिकांना वेधीस धरले जाते आहे.
शेळगाव बॅरेज साठ्यातून पाणी उचलणार हा जो शेवटचा पर्याय मंजूर करणे सुरू आहे. हे सुध्दा योजनेतील निकषानुसार योग्य नाही याचा नगरपालिकेच्या दृष्टीने आर्थिक नुकसानीचे आहे. कारण पाण्याच्या प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पाण्याची उचल करू नये अशा सूचना योजनेचा प्रस्ताव तयार करतांना आहे. पण सत्ताधारी हे भुसावळ करांना मरण यातना भोगायला लावताय अजून दोन वर्ष अमृत पाइप लाइन टेस्टिंग होणार नाही तसेच अंडर ग्राउंड गटार होणार नाही तो पर्यंत रस्ते होणार नाही हे कितपत योग्य आहे, जो बोलेल त्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन अडचणी निर्माण करायच्या हेच सुडाचे राजकारण या शहरात सुरू आहे. शहर विकासाचे घोरण उराशी बाळगून अधीचाच प्रस्ताव कायम ठेऊन काम केले असते तर शहरवासीयांची पिळवणूक झाली नसती आणि आज जे प्रत्येकाला पाणी विकत घ्यावे लागले आणि अजून 2 वर्षे घ्यावे लागेल ती वेळ टळली असती सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
हतनूर मधून पाणी नगरपालिका वॉटरवर्कस मध्ये डायरेक्ट घेण्याचा पूर्वीचा प्रस्ताव कार्यान्वित करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वृक्षारोपण !

Next Post

दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

Related Posts

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Next Post
दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us