Uncategorized

कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णया बाबत सुप्रीम कोर्टाने दिला एतेहासिक निर्णय!

जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्‍यघटनेतील कलम 370 रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयावर आज दि.११ डिसेंबर २०२३ रोजी...

Read more

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

  जळगाव दि. 11 (प्रतिनिधी)- नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’...

Read more

पाचोर्‍यात काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात भाजपाचे निषेध आंदोलन

पाचोरा-काँग्रेसचे झारखंड येथील राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर व कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडिंमध्ये जवळपास 300 कोटींचे घबाड या...

Read more

पाचोरा न्यायालयातील राष्ट्रीय लोक न्यायालयात ८६० प्रकरणांचा निपटारा

पाचोरा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा...

Read more

रेशीम संचालनालयाची गट-क व गट-ड संवर्गातील भरती प्रक्रिया रद्द

मुंबई दि.१० : रेशीम संचालनालयाने जाहिरात क्रमांक ०१/२०२० नुसार दि. १३ मार्च २०२० अन्वये गट-क व गट-ड संवर्गातील अनुसूचित जमाती या...

Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य ; १९ हजाराहूंन अधिक रुग्णांना मदत 

मुंबई दि. 10 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला...

Read more

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध भाजपा खासदार उच्च न्यायालयात जाणार

जळगाव : केळी पिक विमा धारक समस्याग्रस्त शेतकऱ्यांना विमा बाबत सोमवारी लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा बारा टक्के विलंबा शुल्का सहित नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.यासाठी लवकरच केळी पिक विमा कंपनी विरुद्ध मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना दिली आहे.     आज जळगाव जिल्ह्यात गाजत असलेल्या हवामानावर आधारित फळ पिक विमा (केळी विमा) प्रश्नाबाबत खासदार उन्मेश दादा पाटील यानी आज अजिंठा विश्रामगृह या ठिकाणी केळी पिक विमा धारक समस्याग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. सदरील बैठकीस जळगाव जिल्ह्यातील १५०-२०० शेतकरी उपस्थित होते. या बैठकीवेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री.शिंदे, कृषि अधिकारी अमित भामरे,एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे चंद्रदीप पवार, केळी तज्ञ डॉ.सत्वशील पाटील,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, मार्केट संचालक मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.   AI च्या घाणेरड्या खेळामुळे चिंता वाढली ; ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5...

Read more

पाचोरा येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन

पाचोरा, (प्रतिनिधी)- येथे दि.१४ डिसेंबर पासून श्रीमद भागवत कथेचे आयोजन व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले...

Read more

Artificial Intelligence : AI च्या घाणेरड्या खेळामुळे चिंता वाढली ; ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5 कोटी लोकांनी केला वापर ; रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी उघड

Artificial Intelligence : AI च्या घाणेरड्या खेळामुळे चिंता वाढली असून अशा प्रकारचे ऍप महिलांच्या फोटोंवरून कपडे काढून घेत आहेत, 2.5...

Read more

काश्मीरमध्ये ‘मोदी की गारंटी की गाडी’ या संकल्प यात्रेचे मोठ्या उत्साहात भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या (व्हीबीएसवाय) लाभार्थींशी संवाद साधला. लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व...

Read more
Page 152 of 262 1 151 152 153 262

ताज्या बातम्या