राज्य

राज्यातील तब्बल १ लाख ९२ हजार शेतकरी वीजबिलांतून थकबाकीमुक्त

मुंबई, दि. २५ मार्च २०२१: कृषी ग्राहकांना विजबिलांतून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत...

Read more

ना परीक्षा… ना मुलाखत…दहावी, बारावी पास झालेल्यांना रेल्वेत नोकरीची संधी !

पश्चिम मध्य रेल्वे भरती २०२१ करिता सूचना जारी केली असून यामध्ये ६८० Apprentice (अँपरेंटीस) पदासाठी इच्छुक उमेदवार mponline.gov.In या अधिकृत...

Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये १५० पदांची भरती ; ६ एप्रिल पर्यंत करू शकता अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जनरल अधिकारी १५० पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू...

Read more

देशातील १० सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे ९ जिल्हे ; जळगाव जिल्ह्याचाही समावेश

जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असतांना देशातील १० सर्वाधिक कोरोनाग्रस्त जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचे ९ जिल्हे...

Read more

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे ‘नऊ’ निर्णय…

मंत्रिमंडळ निर्णय : दि.24 मार्च 2021 - एकूण निर्णय -9 सामान्य प्रशासन विभाग महसुली विभागांत अधिकाऱ्यांची रिक्त पदे समप्रमाणात भरणार...

Read more

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी परीसरात वादळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतिचे मोठे नुकसान

तांदुळवाडी ता.भडगाव- तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक ,उंबरखेड ,हिंगोने परिसरसह अवकाळी वादळ पाऊस हलकासी गारपीट झाल्याने मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकरी राजाचे अतोनात...

Read more

शुक्रवार 26 मार्च रोजी भारत बंद ; पाचशे पेक्षा जास्त संघटना एकत्र ; राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई,- केंद्र सरकारने केलेले काळे कृषी कायदे,इंधन दरवाढ व कामगार कायद्यातील अन्यायकारक बदलांना विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६...

Read more

परमवीर सिंग यांच्या याचिकेवर आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी…

दिल्ली - महाराष्ट्राचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत व्हावी यासह...

Read more

गृहमंत्री नागपुरात ‘होम कॉरंटाईन’ होते असं आम्ही कधीच म्हटलं नाही – नवाब मलिक

मुंबई,- गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरात 'होम कॉरंटाईन' होते असं आम्ही कधीच सांगितलं नाही. मुंबईत होम क्वारंटाइन होते हे स्पष्ट केलं...

Read more

आघाडी सरकारचे आमदार फोडता येत नसल्याने भाजप कडून केंद्राचा वापर करुन सरकार बदलण्याचे प्रयत्न

मुंबई, दि.22 - महाराष्ट्रात आता भाजपला आमदार फोडता येत नाही, म्हणून महाविकासआघाडी सरकारला बदनाम करून, केंद्राचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार...

Read more
Page 365 of 480 1 364 365 366 480

ताज्या बातम्या