जैन इरिगेशनच्या उच्चकृषी तंत्रज्ञानाने राजस्थानचे शेतकरी समृद्ध करणार -राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत
जळगाव प्रतिनिधी (दि.27)- संपूर्ण देशात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यात राजस्थानमध्ये हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि शेतीसाठी...
















