राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याने राज्यातील काही भागामध्ये पाऊस झाला असून येत्या २४ तासांत धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांतही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यातील अनेक भागात आज पावसाता अंदाज आहे. पालघर आणि ठाणे वगळता राज्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, आणि पश्चिम महाराष्ट्रातही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अरबी समुद्रातील वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे मान्सूनचा प्रवास संथ गतीने सुरू असल्याचे हवामान विभागाने सांगितलं आहे. राज्यात २० जूननंतर मान्सून पूर्णपणे सक्रिय होऊन राज्यात मुसळधार पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पाचोऱ्याच्या भूमिपुत्राला मिझोराम राज्यात कर्तव्य बजावताना वीरमरण
आयुर्वेदिक मसाज उपचार केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय ; पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघडकीस
खळबळजनक ; ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी मोबाईल वापरल्या प्रकरणी निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर विरुद्ध गुन्हा दाखल
मण्यारखेडा तलावात माशांचा मृत्यू ! ५० ते ६० क्विंटल मासे मृत झाल्याचा संशय
महाविकास आघाडीचं ठरलं! पत्रकार परिषदेत मविआच्या निर्णयाने महायुतीसमोर तगडं आव्हान
तरुणीचा आंघोळ करत असतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर जे केलं धक्कादायकचं…
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
घरातचं सुरु केला वेश्याव्यवसाय ; पोलिसांनी केला असा पर्दाफाश
पती गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करतांना रंगेहाथ सापडला ; पत्नीने त्या महिलेला गेटला बांधून चोपलं