Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक

Pravin Sapkale by Pravin Sapkale
November 30, 2022
in Featured, अर्थजगत, राष्ट्रीय
0
श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपतींची नावे असू शकतात, परंतु 2022 मध्ये हजारो करोडपतींनी देश सोडला आहे. Henley & Partners च्या अहवालानुसार, एका वर्षात 8 हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला आहे. या आकडेवारीसह भारत आता श्रीमंतांच्या स्थलांतराच्या बाबतीत टॉप-3 देशांमध्ये सामील झाला आहे. देशात राहून कमाई करणाऱ्या उद्योगपतींवर अखेर देश सोडण्याची वेळ का आली. अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वलय असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने भारतीय श्रीमंतांचा देशाबद्दल भ्रमनिरास झालेला दिसतो. आकडेवारी सांगते की 2022 मध्येच हजारो करोडपतींनी भारताला Goodby केले आहे. हेन्ले अँड पार्टनर्सने आपल्या अहवालात याबाबत खुलासा केला आहे. यानुसार, भारताचा समावेश जगातील त्या तीन देशांमध्ये झाला आहे, जिथे कोट्यधीशांचे सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

8 हजार कोट्यधीश स्थलांतरित

बिझनेस इनसाइडरवर प्रसिद्ध झालेला हेन्ली अँड पार्टनर्सचा अहवाल पाहता, भारतासह अनेक देशांतील श्रीमंत लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2022 मध्ये 8,000 करोडपती भारतातून स्थलांतरित झाले आहेत. या प्रकरणात आघाडीवर असलेल्या रशियातून स्थलांतरित झालेल्या लक्षाधीशांची संख्या यंदा 15,000 झाली आहे, तर या काळात चीनमधून 10,000 लक्षाधीशांनी स्थलांतर केले आहे.

या कारणांमुळं सोडला देश

भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचं कारण या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालानुसार, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सगळ्यात मोठं कारण आहे. अन्य कारणांचा विचार केल्यास श्रीमंत लोकं आर्थिकदुष्ट्या मजबूत होण्यासाठी दुसऱ्या देशात स्थायिक होतात. त्याचबरोबर, आरोग्य, शिक्षण आणि उत्तम लाइफस्टाइलसारख्या सुविधा तसंच, अपराधांची संख्या हे सुद्धा एक कारण आहे.


Spread the love
Tags: ImmigrationIndian MigrationMigrationMillionaires
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त 200 रुपये जमा करा, तुम्हाला मिळेल 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम

Next Post

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Next Post
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Load More
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us