नागपूर - राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांना कोठेही वणवण फिरावे लागणार...
Read moreनागपूर-कॅगने शुक्रवारी विधिमंडळात अहवाल सादर केला. त्यात २०१८ पर्यंत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न आल्याने ६६ हजार कोटींच्या अफरातफरीचा संशय...
Read moreमुंबई- मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेत आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या तब्बल ४ हजार ३०० चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करत त्या जेसीबी मशीनद्वारे...
Read moreनागपूर - हिंदू धर्म सर्व धर्मांचा, सर्व ईश्वरांचा सन्मान कराण्यास शिकवतो. भारतातील मुस्लिमांना इतर देशात गेल्यावरही हिंदू म्हणूनच ओळखलं जातं....
Read moreनागपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना आज नागपुरात या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला आहे....
Read moreनागपूर-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना लाचलुचपत...
Read moreनागपूर- येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेत पुरवणी मागणीवर चर्चा सुरु आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी चर्चेत...
Read moreमुंबई - एसबीआय पाठोपाठ बँक आॅफ बडोदामध्ये (बीओबी) थकीत कर्जात मोठा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. बँक आॅफ बडोदा...
Read moreनागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) क्लिन चीट दिली...
Read moreनागपूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांचे अभिभाषण आणि विरोधकांना उत्तरे देताना शेतकऱ्यांचे नाव सुद्धा काढले नाही. असा आरोप करताना भाजपचे...
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us