राज्य

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 30 डिसेंबरला विस्तार, अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता

मुंबई - ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 30 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे...

Read more

निदान स्वत:ची कागदपत्र तरी नीट वाचा- केशव उपाध्ये

 ती स्थानबद्धता केंद्र मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार!        मुंबई  -  काँग्रेसचे प्रवक्ते हे आपल्या सोयीची कागदपत्र वापरून बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध...

Read more

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या: उद्धव ठाकरे

मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे....

Read more

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर- महाविकास आघाडीच्या सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली. त्यावर भाजपने टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

Read more

झारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबई-  झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निकालात झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे....

Read more

31 डिसेंबरला साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

शिर्डी – साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून...

Read more

मी पाहिलेले उद्धव ठाकरे ‘हे’ नाहीत; फडणवीस यांची टीका

कोल्हापूर- शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात...

Read more

ठाकरे सरकारनं चुना लावण्याचा कारखाना सुरू केला: निलेश राणे

मुंबई -  राज्यसरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार  निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई...

Read more

राज्यमंत्रिमंडळाचा उद्या विस्तार?; ३६ मंत्री शपथ घेणार?

मुंबई -  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या पहिला विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ...

Read more

मंदीवरून लक्ष हटावे म्हणून नागरिकत्व कायद्याचा वापर, देशातील धार्मिक ऐक्य, सौहार्दाला धोका : पवार

पुणे - आर्थिक मंदी व अर्थव्यवस्थेच्या कुंठितावस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच नागरिकत्व कायद्याचा वापर होत आहे. या कायद्यामुळे देशातील धार्मिक ऐक्य...

Read more
Page 437 of 480 1 436 437 438 480

ताज्या बातम्या