उस्मानाबाद - राज्य सरकारने मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू केली असून त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे....
Read moreनागपूर - मागील लोकसभा निवडणुकीत नागपूर मतदारसंघात मतदान यंत्रात भाजपनं तांत्रिक बिघाड करून अधिकाधिक मतदान नितीन गडकरी यांनाच होईल, अशी व्यवस्था...
Read moreपुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोरांविरोधात काढलेला मोर्चा यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांना...
Read moreमुंबई - 'दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता...
Read moreपुणे - दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुरठा करण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करीत...
Read moreमुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज...
Read moreआळंदी - नेहमीच पंढरपुरला जात असतो पण प्रसिद्धी करत नाही असे आळंदीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले....
Read moreमुंबई - शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडून आमच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. भाजपने याची कल्पनाही केली नव्हती, परंतु ते घडल्याने त्यांना...
Read moreमुंबई - खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असली तरी तूर्त त्याची झळ भारतीयांना बसणार नाही. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि...
Read moreमुंबई - वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीनं...
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us