राजकारण

राज्यात राहून केंद्राशी ‘इमान’… ‘पॅकेज’ ची मात्र राज्याकडून अपेक्षा…

मुंबई, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समजमाध्यमातून जनतेशी संवाद साधल्या नंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून आघाडी 'सरकार'...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ‘सरकार’ ला केलं लक्ष… म्हणाले

मुंबई, (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री समजमाध्यमातून जनतेशी संवाद साधला यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून...

Read more

काँग्रेस आमदार, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले

मुंबई, (प्रतिनिधी)- निधी वाटपात असमानता असल्याने काँग्रेस आमदारांमध्ये प्रचंड रोष असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यम प्रतिनिधी सोबत...

Read more

शरद पवारांच्या आजार पणाबद्दल आक्षेपार्ह ट्विट… राष्ट्रवादी संतापली

मुंबई, (प्रतिनिधी)- भाजपचे मीडिया सेल प्रमुख नविनकुमार जिंदाल यांनी दोन तीन दिवसा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार sharad...

Read more

नुसतं कोमट पाण्याने राज्य चालवता येत नाही ; आ. राजुमामा भोळे यांची सरकारवर टीका

जळगाव, (प्रतिनिधी)- देशातील कोरोना केसेस पैकी ६० टक्के महाराष्ट्रात असल्याने हे सरकारचं अपयश असल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष...

Read more

पण ‘ती’ ‘घोडचूक’ कधी सुधारणार – नाना पटोलेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार असा सवाल काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित...

Read more

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं केंद्र सारकारचं ‘या’ कारणासाठी केलं अभिनंदन…

अल्पबचतीच्या व्याजदरावर घट करीत 1974 नंतर पहिल्यांदाच व्याजदर 7 टक्केच्या खाली आणून काल आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सर्वसामान्यांना झटका दिला...

Read more

देवेंद्र फडणवीसांचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार …म्हणाले हा घ्या आपल्याला हवा असलेला ‘कागद’

मुंबई, (प्रतिनिधी)- भाजपच्या टिकेनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारच्या काळातील खडसेंच्या जमीन व्यवहारासंबंधी नेमलेल्या झोटिंग कमिटीचे पत्र ट्विट करून...

Read more

भाजपच्या टिकेनंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खडसेंच्या जमीन व्यवहारासंबंधी नेमलेल्या झोटिंग कमिटीचे पत्रचं केलं ट्विट

मुंबई,(प्रतिनिधी)- परमवीर सिंग यांनी दिलेल्या 'लेटर बॉम्ब' ची चौकशी करण्याकरिता राज्य सरकारने गठीत केलेली चांदिवाल समिती 1952 अंतर्गत नेमलेली नाही...

Read more

दोन दिवस आधीच सरकारने जनतेला बनवले ‘एप्रिल फूल’ ; भाजपा टीका

मुंबई,(प्रतिनिधी)- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारने 1 एप्रिलच्या 2 दिवस आधीच जनतेला...

Read more
Page 125 of 187 1 124 125 126 187

ताज्या बातम्या