ग्राहक चळवळ यशस्वितेसाठी ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव असणे आवश्यक – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
जळगाव- बाजारातून एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहकांना त्या वस्तुबद्दलची योग्य-अयोग्यतेची जाण असणे आवश्यक आहे. आणि ती प्रत्येक ग्राहकांत असायलाच पाहिजे,...
















