najarkaid

najarkaid

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

मुंबई - उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर जागांसाठी भरती करण्यात येणार असून नुकतीच या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे....

देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक

देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक

नवी दिल्लीः - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना देशभरात सुरु असलेली वीज चोरी रोखण्यासाठी प्रत्येक घराला...

महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

मुंबई- महाराष्ट्रातील शहरांची स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे. टॉप १० स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये राज्यातील चार शहरांचा समावेश...

कसरती सुरूच ठेवा; राहुल गांधींचा मोदींना टोला

कसरती सुरूच ठेवा; राहुल गांधींचा मोदींना टोला

नवी दिल्ली - केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य...

महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई -  देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे....

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता” याविषयी आयोजित व्याख्यान

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता” याविषयी आयोजित व्याख्यान

जळगाव - मानवतेच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांचे कार्य होते. शोषणाच्या समस्या संपविण्यासाठी  बाबासाहेबांचे जीवन प्रवाहित दिसून येते. शोषितांच्या उद्धारासाठी वृत्तपत्रातून जनजागृती करण्याचे काम...

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अर्थसंकल्प फायद्याचा- अशोक जैन

जळगाव - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी 16 कलमी कार्यक्रम केंद्रसरकारने हाती घेण्याचे ठरविले ही चांगली बाब आहे. कृषी व कृषी पूरक योजनासाठी 1 लाख 51 हजार 518 कोटी रुपयांची तरतूद...

महानंदामध्ये पाच वर्ष राजकारणच झाले: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

महानंदामध्ये पाच वर्ष राजकारणच झाले: पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारांचा खडसेंना अप्रत्यक्ष टोला

जळगाव -  महानंदा ही दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणारी मातृसंस्था आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची...

गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

गोंधळात टाकणारा अर्थसंकल्प : राहुल गांधी

नवी दिल्ली -  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्ण निराशाजनक आणि गोंधळात टाकणारा असल्याचे कॉंग्रेस...

जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

जळगाव विमानतळावरून नाईट लँडिंग सेवेचा मार्ग मोकळा

कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंग परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ   खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली हुन दिली गोड बातमी ...

Page 857 of 1077 1 856 857 858 1,077

ताज्या बातम्या