महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे
मुंबई - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे....
मुंबई - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध होत असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे....
जळगाव - मानवतेच्या उत्कर्षासाठी बाबासाहेबांचे कार्य होते. शोषणाच्या समस्या संपविण्यासाठी बाबासाहेबांचे जीवन प्रवाहित दिसून येते. शोषितांच्या उद्धारासाठी वृत्तपत्रातून जनजागृती करण्याचे काम...
जळगाव - शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी 16 कलमी कार्यक्रम केंद्रसरकारने हाती घेण्याचे ठरविले ही चांगली बाब आहे. कृषी व कृषी पूरक योजनासाठी 1 लाख 51 हजार 518 कोटी रुपयांची तरतूद...
जळगाव - महानंदा ही दुग्ध उत्पादन क्षेत्रात काम करणारी मातृसंस्था आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची...
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्ण निराशाजनक आणि गोंधळात टाकणारा असल्याचे कॉंग्रेस...
कमीत कमी दिवसांत नाईट लँडिंग परवानगी मिळणारे देशातील पहिले विमानतळ खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली हुन दिली गोड बातमी ...
जळगाव - येथील युवाशक्ती फौंडेशनने शुक्रवारी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांची अजिंठा विश्रामगृह येथे...
नवी दिल्ली - दशकाचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत सादर केला. सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशातील दुसऱ्या महिला...
नवी दिल्ली - वैयक्तिक करदात्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कररचना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. त्यात कर कपात करण्यात आली असून...
नवी दिल्ली - सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरळसेवा भरती प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us