गोपीनाथ मुंडे अपघात योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांचा वारसालाही ;आ.किशोर पाटील यांची मागणी शासनाकडून मान्य !
पाचोरा - शेती व्यवसाय करताना होणारे अपघात यात विज पडणे, पूर,सर्पदंश,विंचूदंश,विजेचा शॉक इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच रस्त्यावरील अपघात...
















