Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेत्री श्रीदेवींचा खूनच : आयपीएस अधिकाऱ्याचा पुराव्यानिशी दावा !

najarkaid by najarkaid
July 13, 2019
in राष्ट्रीय
0
अभिनेत्री श्रीदेवींचा खूनच : आयपीएस अधिकाऱ्याचा पुराव्यानिशी दावा !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूवरून केरळमध्ये आपल्या कामामुळे प्रसिद्ध असलेले जेल डीजीपी आणि आयपीएस अधिकारी ऋषिराज सिंह यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवी यांचा मृत्यू अपघात नाही तर त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. हा दावा ऋषिराज सिंह यांनी त्यांचा सहकारी डॉ. उमादथन भारत यांच्या हवाल्यातून केला आहे. डॉ. उमादथन भारत हे प्रसिद्ध फॉरेंसिक सर्जन होते. ते गुन्हेगारी घटना आणि विशेषत: खूनी रहस्य सोडवण्यात तरबेज होते. उमादथन यांना श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा दावा ऋषिराज सिंह यांनी केला आहे.

ऋषिराज सिंह त्याबद्दल बोलताना म्हणाले की, उमादथनशी श्रीदेवी यांच्या हत्येबद्दल मी बोलत होतो. त्यांनी तेव्हा मला धक्कादायक माहिती दिली आहे. श्रीदेवींच्या हत्येचा जवळून अभ्यास त्यांनी केला आहे. अशा काही घटना या तपासावेळी समोर आल्या ज्यातून स्पष्ट होते की श्रीदेवी यांची हत्या करण्यात आली आहे. त्यासंबंधी अनेक पुरावेदेखील आहेत.

उमादथन यांच्या निधनानंतर ऋषिराज सिंह यांनी त्यांच्या आयुष्यावर एक लेख लिहिला होता. त्यांनी त्या लेखात श्रीदेवींच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी लिहलेल्या लेखानुसार, दारुच्या नशेत कोणतीही व्यक्ती एका छोट्या बाथटबमध्ये बुडून मरू शकत नाही. दुबईच्या एका हॉटेलमध्ये 24 फेब्रुवारी 2018ला त्यांचा मृत्यू झाला होता. श्रीदेवींनी लग्नसमारंभात अतीमद्यपान केल्यानंतर त्या बाथरूमध्ये गेल्या तोल जाऊन पडल्या. पडल्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते.

ऋषिराज सिंह यांनी लिहिलेल्या लेखानुसार, एखाद्या बाथटबमध्ये बुडून कोणाचाही मृत्यू होईल हे शक्य नाही. मुळात बाथटबमध्ये बुडणे शक्य नाही. कारण बाथटबमध्ये त्या अगदी फिट बसत होत्या. त्यांनी दावा केली की, श्रीदेवींचे दोन्ही पाय पकडले होते आणि त्यानंतर त्यांचे डोके पाण्यात घालून त्यांना मारण्यात आले. ऋषिराज सिंह यांनी लेखातून केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

2-3 दिवस श्रीदेवी रूममधून बाहेर आल्या नव्हत्या तर बोनी कपूर त्यांना सोडून भारतात का परतला असा सवाल दुबई सरकारने बोनी यांना विचारला होता. बोनी कपूर यांच्यावर त्यावेळी संशयाची सुई होती. पण त्यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांचा अपघाती मृत्यू झाला असे सांगण्यात आले आणि ते प्रकरण तिथेच बंद करण्यात आले.

दरम्यान, उमादथन यांच्या हवाल्याने केलेल्या ऋषिराज सिंह यांनी दाव्यात स्पष्ट म्हटले, आहे की, श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू नाही तर त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर पुन्हा काही तपास होणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

 


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विठ्ठलाला अमोल शिंदेंचे साकडे !

Next Post

ना.गिरीशभाऊंच्या वक्तव्याने जळगावात शिवसेनेचे स्वप्न भंगणार !

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
जामनेर मतदार संघात एकच हुकमी एक्का ,ना. महाजनच पुन्हा निवडून येण्याचा दावा ठरतोय पक्का !

ना.गिरीशभाऊंच्या वक्तव्याने जळगावात शिवसेनेचे स्वप्न भंगणार !

ताज्या बातम्या

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
Load More
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

April 24, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 21, 2026
Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us