Uncategorized

विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती स्मारक चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळ झाले पाहिजे यासाठी समता सैनिक दलाचे नगर परिषदेस निवेदन

चाळीसगाव(प्रतिनिधी)- समता सैनिक दल चाळीसगाव शाखेतर्फे , चाळीसगाव रेल्वे स्टेशन जवळ विश्र्व भुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती स्मारक झाले पाहिजे...

Read more

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळानं उचललं ‘हे’ पाऊल…

मुंबई, दि. १८ : बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे...

Read more

आ. राजुमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थित न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटीच्या ७५ वर्ष पूर्ती निमित्त कार्यक्रम संपन्न

जळगाव - न्हावी ग्रुप-को-ऑप-सोसायटी लि. न्हावी येथे सोसायटी ला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने सोसायटी मार्फत गोडावून व संकुल उदघाटन समारंभ...

Read more

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते ए.बी अहिरे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

पाचोरा - येथील श्री गो से हायस्कूलचे शिक्षक ए.बी अहिरे सर पेशाने शिक्षक असली तरी सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात...

Read more

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

पाचोरा,(प्रतिनिधी)- गेल्या तीन महिन्यांपुर्वी वडिलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख पेलवत पल्लवी हिने एस. एस. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले....

Read more

पवित्र पोर्टल च्या शिक्षक भरती प्रक्रियांमुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या कुठल्याही शिक्षकाला कमी करण्यात येऊ नये – जुक्टो शिक्षक संघटना

रावेर (प्रतिनिधी - भागवत महाजन) - शासनाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा भरतीवरील बंदी अंशतः उठवली असून पवित्र पोर्टल...

Read more

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोकभाऊ जैन यांची नियुक्ती

जळगाव दि. 18 प्रतिनिधी - दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष...

Read more

चेंबूरमध्ये भिंत कोसळून १७ जणांचा मृत्यू !

मुंबई,- मुंबईतील चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील भारत नगर बीए आरसी संरक्षक भिंत कोसळून १७ जणांनाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.१८...

Read more

राजेश पाटील- आमदार किशोर अप्पांचे निष्ठावान स्वामीभक्त

एरवी सहवासाची दोन पाच वर्षे जरी सोबत झाली तरी अनेकदा जवळच्या नात्यातील सहवासातही दुरावा येते, समज -गैरसमज मान -अपमान यामुळे...

Read more

स्वातंत्र्याची लढाई सर्व ओबीसी बांधवांनी लढली – बाळासाहेब कर्डक

भुसावळ - स्वातंत्र्याची लढाई ही सर्व ओबीसी बांधवांनी लढल्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आणि आज ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपविण्याचा घाट...

Read more
Page 227 of 262 1 226 227 228 262

ताज्या बातम्या