आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका, ‘जामिया’तील हिंसाचारानंतर मोदींचं आवाहन
नवी दिल्ली- सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. 'नागरिकत्व कायद्यामुळं भारतातील कुठल्याही धर्माच्या...
















