पंचायत समितीचा सभापती म्हणजे तालुक्याचा “ऑलराऊंडर;खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन
चाळीसगाव - माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात त्रिसूत्रीचा अवलंब केल्याने केंद्रात आणि राज्यातील योजना गावपातळीवर राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी...
















