Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई – राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठीच काश्मीरचा मुद्दा- नवाब मलिक

najarkaid live by najarkaid live
September 22, 2019
in राजकारण
0
मुंबई – राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठीच काश्मीरचा मुद्दा- नवाब मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी काश्मीरचा मुद्दा घेवून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपाचे लोक करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.दरम्यान या निवडणुकीत निश्चितरुपाने सत्तापरिवर्तन होणार असा तरुण, शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून असे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईतील सभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मांडलेल्या या मुद्यावर नवाब मलिक यांनी टीका केली. तसेच, काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, यामध्ये कुणाचे दुमत नाही. परंतु, यावरून काही दिवसांपासून भाजपचे लोक जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर काश्मीर भारताला मिळवून दिल्याबद्दल त्यांचे जाहीर आभार मानले होते. जर काश्मीर आता भारताला मिळाला आहे, तर काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबतचे सरकार कुठल्या देशात चालवले जात होते? याचं उत्तर भाजपच्या लोकांनी द्यायला हवे, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणतात की, जम्मू-काश्मीरमध्ये 70 दिवसांत एकही गोळी चालली नाही. काश्मीर शांत राहिला पाहिजे हे देशवासियांना वाटत आहे. परंतु 70 दिवस झाले तरी येथील कर्फ्यू का काढत नाही, याचंही उत्तर अमित शाह यांनी द्यायला हवं, असा टोला देखील मलिक यांनी लगावला आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या वाढलेली आहे, पुरग्रस्त, दुष्काळग्रस्त भागात मदत देता आलेली नाही, शेतकर्‍यांना पुर्ण कर्जमाफी देता आली नाही, महाराष्ट्रात मंदीमुळे कारखानदारी बंद पडत आहे, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे असे सांगत महाराष्ट्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असल्याचे मलिक यांना सांगितले आहे.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावचे सुपूत्र डॉ.मयुर जैन यांनी केली हृदयातील झडपेवरील शस्त्रक्रिया

Next Post

कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us