Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार-उमेश नेमाडे

najarkaid by najarkaid
July 12, 2019
in जळगाव
0
भुसावळ नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार-उमेश नेमाडे
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ –नगर परिषदेतर्फे गाळ युक्त पाणी पुरवठा पाहता नागरीकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकूणच नगर परिषदेचा कारभार नियोजन शून्य असून त्यामुळे भुसावळ शहरवासीयांनी नगर परिषदेचा कर भरायचा कि, पिण्याचे पाणी विकत घ्यायचे असा सवाल माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला.ते त्यांच्या सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष नेमाडे यांनी पत्रपरिषदेत सत्ताधार्‍यांचा खरपुस समाचार घेतला.

शहराजवळून वाहणारी तापी नदी सध्या दुधडी भरुन वाहत आहे मात्र शहराला नियमित पाणी पुरवठा होत नाही.जो पाणी पुरवठा केला जात आहे तो गाळयुक्त आहे.मुळात नगर परिषद पिण्यायोग्य पाणी पुरवठा करत नाही.त्यामुळे आरओ सिस्टीम वापरुन पाणी शुध्द करावे लागते.गाळयुक्त पाण्याने आरओ यंत्रणा खराब होवून त्याला दुरुस्त करण्यासाठी दिड हजार रुपये खर्च येतो.मी नगराध्यक्ष असताना सन २०१३ साली पाण्याचा दुष्काळ होता.परंतु नगरपरिषद प्रशासनाने नियोजन करुन ठरवून जाहिर केलेल्‍या दिवसांआड शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा केला. तेव्हाचे जे विरोधक होते ते आज सत्ताधारी आहेत परंतु तेव्हाचे आमदार आजही आमदार आहेत.तेव्हा आमदारांनी शुध्द पाण्याबद्दल पाहणी केली होती तशीच त्यांनी आजही करावी. नियमित व पुरेसा शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शहरवासीयांना पाणी विकत घेवून गरज भागवावी लागत आहे. हा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा आहे. नगरपरिषदेने अमृत योजना राबवितांना केंद्र सरकारचे निकष पाळलेले नाही. आधी पाण्याचा स्त्रोत निश्‍चीत करुनच जलवाहिन्या टाकावयाच्या होत्या.पण नगर परिषदेने उलटेच कामे केली आहेत.अमृत योजनेचे कोणतेही निकष पाळले जात नाहीत. शहरात वृक्षारोपण केले गेले नाही. सध्या पाण्याचे कुठलेही वेळापत्रक नाही वॉलमनचा मोबाईल बंद असतो. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अमृत योजनेमुळे रस्त्याचे तीन-तेरा झाले आहे.अमृत योजनेमुळे १५ कोटी रुपये खर्च वृक्षारोपणासाठी करणे अपेक्षित होते. मात्र एक वृक्षही लावण्यात आला नाही .नागरीकांचे आरोग्य व पर्यावरणाबद्दल प्रशासन गंभीर नसल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. मी नगरपरिषदेच्या प्रशासनाबद्दल बोललो तर प्रसिध्दीसाठी बोलत आहे असा सत्ताधारी आरोप करतात. मुळात मी संस्कृतीक वातावरणातुन आणि चळवळीतुन पुढे आलो असल्याने मला प्रसिध्दीची कुठलीही गरज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आषाढी एकादशी निमित्त युवासेना तर्फे कृष्णापुरी विठ्ल मंदिरात फराळ वाटप !

Next Post

…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

…त्या गांव गुंडांचा बिमोड झालाच पाहीजे !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us