राज्य

उद्धव हिंदुत्व सोडणार नाहीत ही अपेक्षा: रणजीत सावरकर

मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या होऊ घातलेल्या 'महाआघाडी'वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी...

Read more

जैन इरिगेशनचे दुसऱ्या तिमाहीचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

मुंबई - भारतातील कृषि व सूक्ष्मसिंचन क्षेत्रातील अग्रणी व जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्सने आर्थिक वर्ष 2019-20च्या दुसऱ्या तिमाहीचे लेखापरीक्षण...

Read more

राफेल: …म्हणून सरकारने केली कायद्यात दुरुस्ती- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई- राफेल विमान खरेदी प्रकरणावरून सध्या काँग्रेस आणि भाजपामध्ये जुंपली आहे. राफेल प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल म्हणूनच सरकारने जाणीवपूर्वक...

Read more

भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही: पाटील

मुंबई: राज्यात निवडून आलेल्या जागा आणि मिळालेल्या मतदानामध्ये भाजपच नंबर वन असून राज्यात भाजपशिवाय कुणाचंच सरकार येणार नाही. ज्यांच्याकडे ११९...

Read more

शरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन!; फडणवीसांना टोला

नागपूर: शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच 'मी पुन्हा येईन'वरून माजी मुख्यमंत्री...

Read more

क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक असतो; थोरातांचा गडकरींना टोला

मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू...

Read more

आघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या मंजुरीनंतर राज्यात नवं सरकार

मुंबई -  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना  नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा...

Read more

ठाकरे २’च्या स्क्रिप्टवर काम सुरू- नवाजुद्दीन सिद्धिकी

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला बहुचर्चित 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने वर्चस्व प्रस्थापित...

Read more

महाराष्ट्रातील सत्तापेच रविवारपर्यंत सुटणार?

मुंबई- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी राज्यातील सत्तापेच लवकरात लवकर सोडवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

Read more

आघाडीच्या नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमावर झाली चर्चा

मुंबई- तब्बल २१ दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागली असली तरी युती व...

Read more
Page 454 of 475 1 453 454 455 475

ताज्या बातम्या