वेळ पडल्यास जम्मू-काश्मीरचा दौरा करेन: सरन्यायाधीश
नवी दिल्ली-’जम्मू-काश्मीरच्या जनतेला न्यायालयात जाता येत नसल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर ते गंभीर आहे,’ अशा शब्दांत चिंता व्यक्त करतानाच, याबाबतची...
नवी दिल्ली-’जम्मू-काश्मीरच्या जनतेला न्यायालयात जाता येत नसल्याच्या आरोपांत तथ्य असेल तर ते गंभीर आहे,’ अशा शब्दांत चिंता व्यक्त करतानाच, याबाबतची...
चेन्नई-भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम ’चांद्रयान-2’च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी ’इस्रो’च्या हाती आता केवळ 5 दिवसच उरले आहेत. 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरत...
मुंबई- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात अपेक्षित प्रगती होत नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने एसआयटीला कडक शब्दात फटकारले आहे. अन्य...
मुंबई- वाहन उद्योगात ओला-उबरमुळे मंदी आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं वक्तव्य ताजं असतानाच ओला-उबरचा बेस्टलाही फटका बसल्याचं वक्तव्य...
नवी दिल्ली- 370 कलम रद्द झाल्यापासून निर्माण झालेल्या जम्मू-काश्मीरच्या परिस्थिबाबत सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली....
मुंबई- नाणारचं झालं तेच आरेचं होणार असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला...
पाचोरा प्रतिनिधी - पाचाेरा तालुका ओला दुष्काळ म्हणनुन जाहीर करावा अशी मागाणी संभाजी ब्रिगेड ने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी...
हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात बोट उलटून 50 जण बुडाले. या खासगी प्रवासी बोटीवर 61 प्रवाशी होते....
सभेत एकमताने सर्व विषय मंजूर यावल - मधुकर कारखान्याची ४५ वि वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १५ सप्टेंबर रोजी कारखाना कार्य...
आ. शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी तहानलेल्या धरणास मिळाली जलसंजीवनी अमळनेर- गेल्या वर्षांपासून पाण्याअभावी कोरडेठाक असलेल्या भोकरबारी धरणात आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नांनी म्हसवे...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us