Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राष्ट्रीय
0
केंद्रात मोदींचे नव्हे तर अंबानी-अदानीचे सरकारः राहुल
ADVERTISEMENT

Spread the love

रांचीः-  काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर शरसंधान साधले आहे. निवडणूक प्रचारासाठी झारखंड दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी हे सिमडेगा येथील रॅलीला संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर चौफेर हल्ला चढवला. भाजप सरकारने आदिवासींची जमीन हिसकावून घेतली असून ती उद्योगपतींच्या घशात घातल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी या रॅलीत केला. 

राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे सरकार हे जमीन लुटारू सरकार आहेत. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींसाठी जबरदस्ती लुटल्या जात आहेत. झारखंडच्या निवडणुका या पाच टप्प्यात पार पडणार असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक असलेले राहुल गांधी यांनी सिमडेगा या ठिकाणी सभेला संबोधित केले. राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टरने आगमन होताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी झारखंडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आरपीएन सिंह, सुबोधकांत सहाय आदी नेत्यांचे कौतुक केले

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात बिरसा मुंडा, जयपाल सिंह मुंडा यांच्या कार्याचा गौरव केला. बिरसा मुंडा यांनी समस्त समाजाला योग्य रस्ता दाखवण्याचे काम केले. झारखंडमध्ये पैशांची काही कमी नाही. पाणी, जंगल, खनीज आदी प्रचंड प्रमाणात आहेत. हे सर्व छत्तीसगडमध्येही आहेत. एका वर्षात काँग्रेसने छत्तीसगडचा चेहरा-मोहरा बदलला आहे. याआधी छत्तीसगडमध्ये आदिवासींची जमिनी बळकावल्या जात असत. परंतु, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एक कायदा केला. जो गरीब, शेतकरी, आदिवासी यांच्या जमिनीचे संरक्षण करीत आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकारने आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्या उद्योगपतींना दिल्या. काँग्रेसचे सरकार झारखंडमध्ये आपल्या जमिनींचे संरक्षण करेल. बेरोजगारीसाठी काँग्रेसला काम करायचे आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. नोटबंदी दरम्यान सर्व गटातील लोकांना नाहक त्रास झाला. केंद्र सरकारने १५ उद्योगपतींचे कर्ज माफ केले. परंतु, शेतकऱ्यांचे नाही. जीएसटी आणले. परंतु, गब्बर सिंह टॅक्सचा कोणालाही फायदा झाला नाही. झारखंडमध्ये शेतकऱ्यांचे व गरीबांचे सरकार बनेल. सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांचे संरक्षण केले जाईल, सर्वांना सुरक्षा पुरवली जाईल, असे आश्वासन मी देतो, असे राहुल गांधी म्हणाले.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

Next Post

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल- उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us