दिर्घ प्रतिक्षेनंतर आपल्या राज्यात परतले : विद्यार्थ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणा
लॉकडाऊनमुळे दिल्लीत अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे विशेष रेल्वेने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन राज्यातील 19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थ्याची तपासणी करुन एसटीने बसेसने...
















