Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग

najarkaid live by najarkaid live
November 29, 2019
in राज्य, राजकारण
0
वर्षा बंगला रिकामा करण्यासाठी फडणवीसांची लगबग
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते आता मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर राहण्यासाठी जातील. त्यामुळं  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा बंगला आता रिकामा करावा लागणार आहे. त्यासाठी फडणवीसांची लगबग सुरू झाली असून, घरातील वस्तू शिफ्ट करणाऱ्या कंपन्यांची वाहनं ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ते मुंबईत नवीन घराचा शोध घेत असल्याचं समजतं. 

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षा’ बंगला रिकामा करण्यास गुरुवारपासूनच सुरूवात केली आहे. घरातील वस्तू शिफ्ट करणारी वाहनं मलबार हिल येथील निवासस्थानी पोहोचली आहेत, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस हे मुंबईत नव्या घराचा शोध घेत आहेत. सध्या तरी मुंबईत राहण्याचा विचार फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. फडणवीस यांच्या पत्नी अमृता या अॅक्सिस बँकेत उच्चपदावर काम करत आहेत. तसंच त्यांची मुलगीही मुंबईतील शाळेत शिक्षण घेत आहे. ऑक्टोबर २०१४मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस नागपूरहून मुंबईत वास्तव्यास आले होते. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड झाली असून, नव्या विधानसभेत त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता न आल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्याचवेळी अजित पवार यांच्या मदतीनं देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या सरकारला शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. यावर सुप्रीम कोर्टानं फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, त्याआधीच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. अखेर बहुमताअभावी देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. फडणवीस सरकार अवघ्या साडेतीन दिवसांत कोसळलं होतं.


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

Next Post

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

Related Posts

क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

Pune Rave Party: एकनाथ खडसेंची पुण्यात पत्रकार परिषद,पोलिसांवर थेट गंभीर आरोप

July 29, 2025
Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

Kawad Yatra Bus Accident : भीषण कावड यात्रा अपघात: १८ भाविकांचा मृत्यू!

July 29, 2025
High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

July 28, 2025
Next Post
राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

राष्ट्रपती भवनात टाकण्यात येणारे पाईपच नेले चोरून

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

July 29, 2025
Load More
जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प

July 29, 2025
Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

Breking : १० वी, १२ वी पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर, येथे पहा

July 29, 2025
क्राईम न्यूज

विजेचा करंट देत पतीची हत्या केली,मृतदेहाजवळचं शारीरिक…घटनेने समाजमन सुन्न!

July 29, 2025
PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

PM Yashasvi Scholarship: 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ₹1.25 लाख, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

July 29, 2025
PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

PM Dhan Dhanya Krushi Yojana 2025: शेतकऱ्यांना 20,000 रुपये अनुदान, 24,000 कोटींचा निधी मंजूर

July 29, 2025
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..

July 29, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us