जळगाव, (प्रतिनिधी) – दोन अडीच महिन्याच्या कालावधीनंतर आज अहमदाबाद ते जळगाव दरम्यान उड्डाण सुरू झाले.
प्रत्येक प्रवाशांना चिन्हांकित करून 14 दिवसांची अलग ठेवणे बाबत सूचना देण्यात आले.यावेळी विमानतळावर
सूचनांचे पालन करत सोशल डिस्टन्स पाळण्यात आले होते.