मुंबई- राज्यात सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले...
Read moreनाशिक - ओला दुष्काळ अर्थात अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान पाहणीच्या दौऱ्याची सुरुवात सत्तास्थापनेच्या चर्चेनेच झाली. टीकेची झोड उठल्यानंतर 6 दिवस...
Read moreमुंबईः- आयुष्यातल्या पराजयाने खचून जायचे नाही. लढाईसाठी सज्ज झालंच पाहिजे. तळागाळापर्यंत जा, संघटन नव्याने तयार करा, माणसांना जोडा. हवा यावेळी...
Read moreमुंबई- राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने आता घडामोडींना वेग आला आहे. खासदार राऊत यांनी रविवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,...
Read moreऔरंगाबादः- परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्यासाठी तातडीने हेक्टरी २५...
Read moreमुंबई - पावसामुळे एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चालल्याने याची चिंता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर...
Read moreनाशिकः - परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाशिकमध्ये दाखल झालेत. शरद पवार...
Read moreमुंबई- सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्मुल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपनं अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास...
Read moreमुंबई- राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला...
Read moreमुंबई - शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची आग्रही मागणी करत समान सत्तापाटपासाचा मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडल्याने राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा...
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us