कोल्हापूर- महाविकास आघाडीच्या सरकारने विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कर्जमाफीची घोषणा केली. त्यावर भाजपने टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
Read moreमुंबई- झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निकालात झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे....
Read moreशिर्डी – साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून...
Read moreकोल्हापूर- शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला होता, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जीवावर राज्यात...
Read moreमुंबई - राज्यसरकारने केलेल्या कर्जमाफीवरून माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यांना भरपाई...
Read moreमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा उद्या पहिला विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ...
Read moreपुणे - आर्थिक मंदी व अर्थव्यवस्थेच्या कुंठितावस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच नागरिकत्व कायद्याचा वापर होत आहे. या कायद्यामुळे देशातील धार्मिक ऐक्य...
Read moreनागपूर - राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकऱ्यांना कोठेही वणवण फिरावे लागणार...
Read moreनागपूर-कॅगने शुक्रवारी विधिमंडळात अहवाल सादर केला. त्यात २०१८ पर्यंत झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे न आल्याने ६६ हजार कोटींच्या अफरातफरीचा संशय...
Read moreमुंबई- मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेत आज अनधिकृत फेरीवाल्यांच्या तब्बल ४ हजार ३०० चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करत त्या जेसीबी मशीनद्वारे...
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us