राज्य

हा निकाल दिल्लीपुरता मर्यादित नाही; पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई - 'दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोक आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता...

Read more

महाराष्ट्रातही केजरीवाल पॅटर्न; लवकरच मोफत वीज?

पुणे - दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दरमहा शंभर युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीजपुर‌ठा करण्याच्या योजनेवर राज्य सरकार विचार करीत...

Read more

दानवेंचे जावई मनसेत; चंद्रकांत खैरेंवर डागली तोफ

मुंबई -  भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज...

Read more

पंढरपुरात अनेक वेळा गेलो, पण प्रसिद्धी करत नाही; प्रसिद्धीसाठी राजकारण हा गैरसमज -शरद पवार

आळंदी  - नेहमीच पंढरपुरला जात असतो पण प्रसिद्धी करत नाही असे आळंदीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले....

Read more

भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार पाच वर्षे टिकणारच, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ मंत्र्याने व्यक्त केला ठाम विश्वास

मुंबई - शिवसेनेने भाजपबरोबर युती तोडून आमच्यासोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली. भाजपने याची कल्पनाही केली नव्हती, परंतु ते घडल्याने त्यांना...

Read more

पेट्रोल-डिझेलच्या किंमती ३ महिन्याच्या नीचांकावर

मुंबई - खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असली तरी तूर्त त्याची झळ भारतीयांना बसणार नाही. कारण पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि...

Read more

हिंगणघाट जळीत प्रकरण: उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू

मुंबई - वर्धा  जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीनं...

Read more

नवी मुंबई विमानतळाचे काम रोखले; प्रकल्पग्रस्तांची धरपकड

नवी मुंबई -  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्या पुढे...

Read more

यवतमाळ विधान परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी, भाजपला धक्का

यवतमाळ - येथील पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय झाला आहे. मंगळवारी समोर आलेल्या निकालांमध्ये तर भाजपचे उमेदवार...

Read more

सावरकर- आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत वेगळा असता’- विक्रम गोखले

पुणे- सावरकर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले असते, तर आजचा भारत खूप वेगळा असता. 'हिंदू मॅरेज कोड'चा आग्रह धरल्याबद्दल तसेच धर्मांतर...

Read more
Page 418 of 475 1 417 418 419 475

ताज्या बातम्या