जळगाव: पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील वाद हे कुणापासून लपून राहिलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये...
Read moreमुंबई । मागील काही दिवसापासून राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे....
Read moreधुळे : उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहे. कारण ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. माजी आमदार राजवर्धन...
Read moreसोलापूर,(महेश गायकवाड)- काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. एम एम खर्गे यांनी काँग्रेसमध्ये...
Read moreनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी ७८९७ मते मिळवून विजय मिळवला आहे. तर शशी थरूर यांना सुमारे...
Read moreजळगाव : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिल्या मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र...
Read moreभुसावळ : येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नेमकं...
Read moreपुणे : राज्यातील दोन खासदारांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकरणात खळबळ उडाली आहे. भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना उद्धव...
Read moreमुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांना अद्यापही दिलासा मिळाला नसून त्यांच्या जामिनावरील सुनावणी...
Read moreमुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट याना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना तातडीने एअर ऍम्ब्युलन्सने औरंगाबाद येथून मुंबईला रवाना...
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us