नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) या दोन्ही तानाशहांनी तयार केलेले ध्रुवीकरणाचे शस्त्र आहेत अशी...
Read moreपाकुड- झारखंडमधील पाकुड येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निवडणूक प्रचारसभा होती. या सभेतही त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय अयोध्येतील...
Read moreनवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील पोलिसी अत्याचाराविरोधात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी राजधानी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणं आंदोलन...
Read moreराजुरी- जम्मू-काश्मीरच्या राजुरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद झाला आहे. जोतिबा चौगुले (वय ३६...
Read moreनवी दिल्ली- तुमच्या याचिकेवर सुनावणी करू. मात्र, त्याआधी हिंसाचार थांबवण्यात यावा असे स्पष्ट शब्दात आज सुप्रीम कोर्टाने आंदोलक विद्यार्थ्यांना समज...
Read moreदिल्ली- संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार कुलदीप सेंगरला कोर्टाने दोषी ठरवले आहे. शिक्षेवरील सुनावणी १९ डिसेंबर रोजी...
Read moreनवी दिल्ली- सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशात उसळलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलं आहे. 'नागरिकत्व कायद्यामुळं भारतातील कुठल्याही धर्माच्या...
Read moreन्यूज डेस्क - विविध राज्यांकडून विरोध होत असताना गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकात बदलांचे संकेत दिले आहेत. झारखंडच्या...
Read moreनवी दिल्लीः- नागरिकत्व कायद्यावरून आज राजधानी दिल्लीत हिंसक आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी दक्षिण दिल्लीच्या के न्यू फ्रेंड्स कॉलनीत जाळपोळ केली....
Read moreलखनऊः- बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर शरसंधान साधले आहे. महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस सत्तेत सहभागी आहेत....
Read more
© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143
WhatsApp us