Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक

Pravin Sapkale by Pravin Sapkale
November 30, 2022
in Featured, अर्थजगत, राष्ट्रीय
0
श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपतींची नावे असू शकतात, परंतु 2022 मध्ये हजारो करोडपतींनी देश सोडला आहे. Henley & Partners च्या अहवालानुसार, एका वर्षात 8 हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला आहे. या आकडेवारीसह भारत आता श्रीमंतांच्या स्थलांतराच्या बाबतीत टॉप-3 देशांमध्ये सामील झाला आहे. देशात राहून कमाई करणाऱ्या उद्योगपतींवर अखेर देश सोडण्याची वेळ का आली. अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वलय असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने भारतीय श्रीमंतांचा देशाबद्दल भ्रमनिरास झालेला दिसतो. आकडेवारी सांगते की 2022 मध्येच हजारो करोडपतींनी भारताला Goodby केले आहे. हेन्ले अँड पार्टनर्सने आपल्या अहवालात याबाबत खुलासा केला आहे. यानुसार, भारताचा समावेश जगातील त्या तीन देशांमध्ये झाला आहे, जिथे कोट्यधीशांचे सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

8 हजार कोट्यधीश स्थलांतरित

बिझनेस इनसाइडरवर प्रसिद्ध झालेला हेन्ली अँड पार्टनर्सचा अहवाल पाहता, भारतासह अनेक देशांतील श्रीमंत लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2022 मध्ये 8,000 करोडपती भारतातून स्थलांतरित झाले आहेत. या प्रकरणात आघाडीवर असलेल्या रशियातून स्थलांतरित झालेल्या लक्षाधीशांची संख्या यंदा 15,000 झाली आहे, तर या काळात चीनमधून 10,000 लक्षाधीशांनी स्थलांतर केले आहे.

या कारणांमुळं सोडला देश

भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचं कारण या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालानुसार, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सगळ्यात मोठं कारण आहे. अन्य कारणांचा विचार केल्यास श्रीमंत लोकं आर्थिकदुष्ट्या मजबूत होण्यासाठी दुसऱ्या देशात स्थायिक होतात. त्याचबरोबर, आरोग्य, शिक्षण आणि उत्तम लाइफस्टाइलसारख्या सुविधा तसंच, अपराधांची संख्या हे सुद्धा एक कारण आहे.


Spread the love
Tags: ImmigrationIndian MigrationMigrationMillionaires
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त 200 रुपये जमा करा, तुम्हाला मिळेल 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम

Next Post

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

Related Posts

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

पठ्ठ्याची कमालचं! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स ; सगळी मर्यादाच ओलांडली,VIDEO व्हायरल

April 8, 2025
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

April 3, 2025
सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

सोने 1 लाख रुपयांचा उच्चांक गाठणार? तज्ज्ञांचे म्हणणे काय, जाणून घ्या

April 1, 2025
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

March 31, 2025
१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

१ एप्रिलपासून इनकम टॅक्स कर नियमात बदल : प्रत्येक करदात्याला माहित असले पाहिजेत अशा १० प्रमुख अपडेट्स

March 30, 2025
ATM मधून पैसे काढण्याआधी ही बातमी वाचा ; RBI ने एटीएम शुल्क वाढविले!

ATM मधून पैसे काढण्याआधी ही बातमी वाचा ; RBI ने एटीएम शुल्क वाढविले!

March 27, 2025
Next Post
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us