Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक

Pravin Sapkale by Pravin Sapkale
November 30, 2022
in Featured, अर्थजगत, राष्ट्रीय
0
श्रीमंत लोकांचे देशातून पलायन, वर्षभरात इतके कोट्यधीश विदेशात झाले स्थायिक
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत दोन भारतीय उद्योगपतींची नावे असू शकतात, परंतु 2022 मध्ये हजारो करोडपतींनी देश सोडला आहे. Henley & Partners च्या अहवालानुसार, एका वर्षात 8 हजार भारतीय करोडपतींनी देश सोडला आहे. या आकडेवारीसह भारत आता श्रीमंतांच्या स्थलांतराच्या बाबतीत टॉप-3 देशांमध्ये सामील झाला आहे. देशात राहून कमाई करणाऱ्या उद्योगपतींवर अखेर देश सोडण्याची वेळ का आली. अशा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकीकडे जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत भारतीय उद्योगपतींचे वलय असतानाच दुसरीकडे मोठ्या संख्येने भारतीय श्रीमंतांचा देशाबद्दल भ्रमनिरास झालेला दिसतो. आकडेवारी सांगते की 2022 मध्येच हजारो करोडपतींनी भारताला Goodby केले आहे. हेन्ले अँड पार्टनर्सने आपल्या अहवालात याबाबत खुलासा केला आहे. यानुसार, भारताचा समावेश जगातील त्या तीन देशांमध्ये झाला आहे, जिथे कोट्यधीशांचे सर्वाधिक स्थलांतर झाले आहे. या यादीत रशिया पहिल्या क्रमांकावर आहे, तर चीनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

8 हजार कोट्यधीश स्थलांतरित

बिझनेस इनसाइडरवर प्रसिद्ध झालेला हेन्ली अँड पार्टनर्सचा अहवाल पाहता, भारतासह अनेक देशांतील श्रीमंत लोक आपला देश सोडून इतर देशांमध्ये स्थायिक होण्याला अधिक प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते. अहवालात दिलेल्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, 2022 मध्ये 8,000 करोडपती भारतातून स्थलांतरित झाले आहेत. या प्रकरणात आघाडीवर असलेल्या रशियातून स्थलांतरित झालेल्या लक्षाधीशांची संख्या यंदा 15,000 झाली आहे, तर या काळात चीनमधून 10,000 लक्षाधीशांनी स्थलांतर केले आहे.

या कारणांमुळं सोडला देश

भारत सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचं कारण या अहवालात नमूद केलं आहे. या अहवालानुसार, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सगळ्यात मोठं कारण आहे. अन्य कारणांचा विचार केल्यास श्रीमंत लोकं आर्थिकदुष्ट्या मजबूत होण्यासाठी दुसऱ्या देशात स्थायिक होतात. त्याचबरोबर, आरोग्य, शिक्षण आणि उत्तम लाइफस्टाइलसारख्या सुविधा तसंच, अपराधांची संख्या हे सुद्धा एक कारण आहे.


Spread the love
Tags: ImmigrationIndian MigrationMigrationMillionaires
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त 200 रुपये जमा करा, तुम्हाला मिळेल 6 लाखांपेक्षा जास्त रक्कम

Next Post

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

RBI च्या नियमात मोठा बदल : तुमचे चेक काही तासात होतील क्लिअर

August 16, 2025
Next Post
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us