Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो.. अवकाळीमुळे पिकाचं नुकसान झालंय?मग टेन्शन सोडा..असा करता येईल विम्यासाठी क्लेम??

Editorial Team by Editorial Team
May 2, 2023
in राज्य, शेती
0
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय, नसेल तुम्हाला माहित तर घ्या जाणून
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : सध्या देशासह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांसमोर जगायचं कसं हा प्रश्न आहे.परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. जर का शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर त्यांना या योजने मार्फत क्लेम करता येतो.

या योजनेत अगदी कमी पैसे भरून शेतकऱ्याला आपल्या पिकाचा विमा उतरवायचा असतो. विमा उतरवलेल्या पिकाचं नुकसान झालं तर विमा कंपनी त्याच्या नुकसानीची भरपाई देते. सुरुवातीला सरकारने बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवणे बंधनकारक केले होते.

आता शेतकऱ्याच्या इच्छेवर अवलंबून आहे की त्याने आपल्या पिकाचा विमा काढावा की नाही. बहुतांश शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढतात. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी मिळते ते समजून घेऊया?

पीएम किसान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढणे खूप सोपे आहे. ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड तयार केलं आहे. इतर कोणतेही कृषी कर्ज घेतले आहे ते त्याच बँकेतून त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. शेतकऱ्यांना बँकेत एक फॉर्म भरावा लागतो.

बँकेकडे शेतकऱ्याची जमीन आणि इतर कागदपत्रे असल्याने विमा सहज होतो. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले नाही ते कोणत्याही बँकेकडून हा विमा घेऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्यात शासनाने एक किंवा अधिक विमा कंपन्यांना पीक विमा करण्याचे अधिकार दिले आहेत.

आधारकार्ड, जमिनीशी संबंधित कागदपत्रे, शेतात पेरलेल्या पिकाचा तपशील आणि बँकेतील मतदार कार्ड असे ओळखपत्र घेऊन शेतकरी पीक विमा काढू शकतो. ३३ टक्के शेतीचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी अर्ज करता येतो. याशिवाय पुढील नंबरवर शेतकरी नुकसान भरपाईबाबत आणि पीक खराब झाल्याची माहिती देऊ शकतात.

अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18004196116

SBI जनरल इन्शुरन्स कंपनीचा टोल फ्री क्रमांक – 18002091111

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक – 18001024088

फ्यूचर जनरल इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टोल फ्री क्रमांक – 18002664141

बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – 18002095959

एचडीएफसी अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी – 18002660700


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अवकाळीचा कहर ! जामनेरमध्ये पाचशेहून अधिक मेंढ्यांचा मृत्यू

Next Post

ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?

Related Posts

महिला शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार ५०% सबसिडी

Women Tractor Subsidy in India – महिला शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% सबसिडी

September 29, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

August 18, 2025
Next Post
१२ वीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या ; परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र ‘या’ दिवशी होणार उपलब्ध?

ठरलं.!10वी, 12वी चा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार, कसा आणि कुठं पाहाल निकाल?

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us