चाळीसगाव – येथील वालठाण धरणातील ७ हजार ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. सन 1983 पासून आज पर्यंत गाळ काढण्यात आलेला नव्हता. पण मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात या कार्याला गती मिळाली मंगेश चव्हाण यांचा या कार्याचा लाभ चंडिका वाडी, पाटणा, वलाठाण,वलठाण तांडा, शिवापूर, पिंपरखेड तांडा, पिंपरखेड,गणेशपुर येथील शेतकऱ्यांना होणार आहे. दुष्काळजन्य परिस्थिती असताना जमीन सुपीक करण्यासाठी मंगेशचव्हाण यांनी जो मदतीचा हात दिला याची भविष्यात आम्हाला जाणीव राहील अशी सदिच्छा व्यक्त केली .