मुंबई : गेल्या काही काळापासून महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना एक दिलासा मिळणार आहे. कारण देशात साखर स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या साखरेचे भाव ३५ ते ४० रूपये आहेत. हेच भाव ३००० हजार रुपयेपर्यंत येतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. देशांत नवीन ६००च्या जवळपास नवीन कारखान्यांना परवानगी दिल्याचं दांडेगावकर यांनी म्हटल आहे. अंतरराष्ट्रीय बाजार कोसळल्यामुळे भावावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी चांगल्या बेण्याची निवड करावी, असा सल्ला दांडेगावकर यांनी दिला आहे.
हे देखील वाचा :
गुलाबरावांचं नावचं खराब, एकनाथ खडसेंनी साधला पुन्हा निशाणा
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल
RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?
अपुरा पाणीपुरवठा, सेंद्रिय आणि रासायनिक खतांची कमी मात्रा, अपेक्षित मशागतीचा अभाव, जोरदार पाऊस आणि पुराचा फटका, सातत्याने एकच पीक आणि उसाला तोडणीला उशीर यामुळे हिंगोली जिल्ह्यात उसासह इतर पिकांच्या एकरी सरासरी उत्पादनात घट होत आहे. तर अवकाळी पावसाच्या फटक्याने खरीप व रब्बीच्या उत्पादनातही कमालीची घट झाली आहे. उसाचे एकरी किमान ५० ते ५५ टन उत्पन्न मिळत होते. सध्या हा रेशो ४० ते ४५ टनापर्यंत खाली आला आहे.