१० वी पाससाठी एक चांगली संधी आहे. कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे शिपाई पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे, अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२१ आहे.
पदसंख्या : ५
पदांचे नाव : शिपाई
पात्रता?
किमान १० वी परीक्षा अनुत्तीर्ण असावा.
वयाची अट : किमान १८ वर्षे ते ४० वर्षापर्यंत.
अर्ज शुल्क : शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अस्थापना शाखा (प्रशासन ०१), दालन क्र. ५२२ (विस्तार) ०५ वा मजला, हुमात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
भरतीबाबतची नोटिफिकेशन पाहण्यासाठी : येथे क्लीक करा