आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा गाडी खाली चिरडून टाकल्याच्या घटनेने नंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी सात्वनपर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी रविवारी मध्यरात्रीनंतर लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या मात्र लखीमपूर खेरीला पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव येथून ताब्यात घेतले आहे आणि आता उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ‘नजरकैदेत’ ठेवले आहे .
https://twitter.com/INCUttarPradesh/status/1444827474399936514?s=19
दरम्यान हरगाव येथे पोलिसांनी प्रियांका गांधी यांना पीडित शेतकऱ्यांना भेटू न देताच त्यांना ताब्यात घेण्यात आलं यावेळी प्रियंका गांधी यांनी पोलिसांना विना वॉरंट मला अटक करू शकत नाही असा जाब विचारला…. मला वॉरंट दाखवा… मला अटकेचं कारण सांगा असं वारंवार सांगताना दिसत ट्विट केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.
सरकार की तानाशाही रवैया न्याय की आवाज़ को नहीं कुचल सकती। सरकार का अहंकार कुचला जाएगा।
जय जवान, जय किसान✊✊#लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/EoJMUlPm0o
— UP Congress (@INCUttarPradesh) October 4, 2021
https://twitter.com/INCUttarPradesh/status/1444827893498929153?s=19