मुंबई,(प्रतिनिधी)- राज्यात पावसानं कहर केला असतांना आता पुढील तीन – चार तास मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनो आज घराबाहेर जातांना, कार्यालयात जातांना काळजी घ्या.
याबाबत हवामान खात्यानं माहिती दिली आहे की,मुंबई पालघर ठाणे रायगडमध्ये तीव्र ढग रडारमध्ये दिसतात आणि पुढील ३.४ तास या प्रदेशात तीव्र सरी पडू शकतात.मुंबईकरांनो आज सकाळी पाऊस पडेल … ऑफिसला जाण्याची वेळ असल्याने
कृपया काळजी घ्या….त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे.
Mumbai Palghar Thane Raigad intense clouds are observed in radar and could give mod to intense showers in this region for next 3,4 hrs.
Mumbaikars will experience rains today morning…office going time..
Take care please. pic.twitter.com/sUzMHspk1c— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 29, 2021