भडगाव (प्रतिनिधी) – जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्र रक्षक ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रात व ईतर राज्यात सुध्दा रक्षकांच्या मदतीला धावून जात आहे गावो गावी वाचनालय उभारण्यात येत आहे व कोरोणाच्या महा संकट मध्ये गरजू नागरिकांना रेशन, कोलगेट, साबण आयुर्वेदिक औषध, माक्स सेनिटाटाईझर ,अशा अनेक प्रकारची मदत करत केली जात आहे एम पी ,गुजरात ,कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्ये लाँक डाऊन मध्ये अटकलेल्या नांगरीकाना महाराष्ट्र रक्षक ग्रुपमार्फत आप आपल्या घरा पर्यंत सोडण्यात आले.
महाराष्ट्र रक्षक ग्रुपमध्ये सर्व सदस्य वर्दी वाले आहेत सुट्टी वर येऊन घरी न थांबता समाज सेवा करतात देश सेवा सह समाज सेवा हाच ग्रुप चा उद्देश आहे.