मुंबई(प्रतिनिधी):- सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सामन्यांची आर्थिक घडी पुर्णतः विस्कटली आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढवल्याने अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा मुंबई संपर्क प्रमुख अरुण भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवस साजरा न करता,त्यानीं समाजातील गोरगरिबांना अन्नदान वाटप केले.
याकार्यास त्याचें सर्वत्र कोतूक होत असून,सर्वंत्र अभिनंदन होत आहेत. यामध्ये ऍड.शिरीष जाधव(संस्थापक/अध्यक्ष, अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी),रवींद्र गायकवाड(राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी),सुनील जाधव(राज्य संघटक तथा पत्रकार, बीड),राजेंद्र गायकवाड(औरंगाबाद),विष्णू जाधव(औरंगाबाद),दीपक जाधव(नाशिक),गणेश राव जाधव(अहमदनगर),शशिभाऊ पवार(बुलढाणा),प्रमोद हजारे(कोल्हापूर),डाँ. केवाडे,सर(बीड),अनिल जाधव(अमानी),आदी राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.