Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशातील सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करणे हेच समता सैनिक दलाचे ध्येय – राजाभाऊ कदम 

समता सैनिक दलाच्या जळगांव जिल्हा कार्यकर्ता मेळावा व चर्चा सत्र उत्साहात संपन्न

najarkaid live by najarkaid live
October 20, 2022
in जळगाव
0
देशातील सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करणे हेच समता सैनिक दलाचे ध्येय – राजाभाऊ कदम 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- समता सैनिक दल विश्वभूषण.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या दृष्टीने स्थापन केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते गाव तिथे शाखा उभारणार त्यानुसार प्रत्येक खेड्यात समता सैनिक दलाची शाखा व सैनिक निर्माण केले जातील. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात समता सैनिक दलाचे ट्रेनिंग सेंटर निर्माण करण्यात येऊन समता सैनिक दलाच्या मुख्य उद्देश सफल होण्यासाठी प्रशिक्षित सैनिक तयार करणार व विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकरांचा RPI देशात मजबूत करणे आवश्यक आहे. हे देशाच्या संसदीय लोकशाही साठी आवश्यक आहे. बाबसाहेबांशी गद्दारी करणाऱ्यांना व संविधानाची प्रतारणा करणाऱ्या देशद्रोह्यांना समता सैनिक दल धडा शिकवणार,बहुजन समाजातील तरुण तरुणींना प्रथम भारतीय व अंततः भारतीय असल्याची शिकवण देऊन जात मानसिकता खतम करणार. बाबासाहेबांच्या निर्देशानुसार भारतात समता सैनिक दल मजबूत करणार.या भारत देशातील विषमता विरुद्ध आता समता सैनिक दलाने पुढे आवश्यक आहे. या देशातील विषमता नष्ट करणे हे समता सैनिक दलाचे कर्तव्य आहे.असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे केंद्रीय प्रचारक व मुख्य वक्ते राजाभाऊ कदम यांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी समता सैनिक दल, जळगांव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा स्तरीय कार्यकर्ता मेळावा व चर्चा सत्र मध्ये केले.

 

समता सैनिक दलाच्या जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने मेळावा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय प्रचारक मा. धर्मभूषण बागुल हे होते. धर्मभूषण बागुल यांनी अध्यक्षीय भाषणा द्वारे सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार बरोबर राजकीय विचार देखील आम्ही सोबत घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकिय व सामाजिक क्रांती घडवून आणली जाऊ शकते. या साठी समता सैनिक दलाच्या सैनिक यांचे योगदान आजरोजी फार महत्वाचे आहे. निव्वळ सामाजिक कार्य करून काहीच साध्य होणार नाही. त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले की, आपल्या राजकीय पक्षाची आघाडीची फौज म्हणजे समता सैनिक दल आहे. याच संदेश प्रत्येक समुहाला सांगणे आपले कर्तव्य आहे.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता सैनिक दल जळगांव जिल्हा प्रचारक समितीचे प्रमुख विजय निकम यांनी केले. प्रास्ताविक करीत असताना विजय निकम यांनी या मेळावा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ध्येय….उद्देश कार्यक्रम जळगांव जिल्हात समता सैनिक दलाचा मेळावा संपन्न होत आहे. असे सांगितले.
समता सैनिक दलात सौ.रत्न ताई बागुल , युवराज सुरवाडे, सुधीर संदनशीव , अकोल्याचे मार्शल इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी , गोपीचंद भालेराव ,आदींनी प्रवेश केला.
कार्यक्रमात शेकडो नागरिक व पदाधिकारी सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर संदनशीव , भाईदास पाटील, अरुण पाटील, जयेश भालेराव, संजय सपकाळे, अनिल सोनवणे यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन जिल्हा प्रचारक स्वप्निल जाधव यांनी केले. आभार किशोर डोंगरे यांनी मानले


Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसची वाटचाल कशी असणार, मल्लिकार्जून खर्गें यांनी चार मुद्यांमध्ये अ‍ॅक्शन प्लॅन सांगितला

Next Post

शासकीय योजना ; मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज, सविस्तर जाणून घ्या…

Related Posts

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

जळगाव जिल्ह्यातील सुरुवात : मुलींच्या स्वप्नांना नवे पंख देणारी -बालिका स्नेही पंचायत

August 20, 2025
प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

प्रवीणसिंह पाटील(राजपूत) यांची करणी सेना महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

August 18, 2025
पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

पत्रकार अनिलआबा येवले यांची पाचोरा पीपल्स बँकेत निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

August 17, 2025
धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –   समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव पंचायत समिती आढावा बैठक संपन्न –  समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 17, 2025
Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;  येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार  

August 17, 2025
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

August 17, 2025
Next Post
शासकीय योजना ; मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज, सविस्तर जाणून घ्या…

शासकीय योजना ; मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज, सविस्तर जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025
Load More
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

जळगावात केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे सोमवारपासून प्रगतीशील महाराष्ट्र २०२५ या तीन दिवशीय प्रदर्शनाचे आयोजन

November 1, 2025
PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

PM Fasal Bima Yojana Rabi 2025: महाराष्ट्रात रब्बी हंगामासाठी लागू – जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना कोणती विमा कंपनी कव्हर करेल

November 1, 2025
बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

बोगस शालार्थ आयडी घोटाळा : नाशिक पोलिस पथकाचा जळगावात मुक्काम, मुख्याध्यापकांना चौकशीच्या नोटिसा

October 31, 2025
India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

India vs South Africa Final Match 2025 – भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर, पाकिस्तानी खेळाडूने वर्तवले मोठे भाकीत

October 31, 2025

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us